Karjmafi 2025 ; कर्जमाफीबाबद सरकारने घेतला निर्णय, बच्चु कडूंच उपोषण स्थगित
Karjmafi 2025 ; बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते थांबवले आसून एका वृद्ध महिलेच्या हस्ते सरबत पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यास सांगितले आहे, अन्यथा २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. निर्णय न घेतल्यास नंतर थेट मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
Karjmafi 2025 ; सरकार घेनार 15 दिवसात निर्णय
Karjmafi 2025 ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशीही बोलणे करून दिले होते, परंतु बच्चू कडू समीती कधी स्थापन करनार याचं लेखी पत्र द्या यावर ठाम होते . आज उदय सामंत यांनी आश्वासन पत्र दिल्यानंतर त्यांनी आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना गावात बोर्ड लावून सक्तीची वसुली करणाऱ्यांना गावातल्या झाडाला बांधून ठेवा, तसेच आत्महत्या करण्याची गरज नसल्याचे सांगत वसुली करणाऱ्यांना विरोध करण्याचे आवाहन केले.
बच्चु कडूंनी आठ दिवसांच्या आत वसुलीची अट रद्द करणे, सक्तीची वसुली थांबवणे आणि थकीत कर्जदारांना नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केलीय..
Karjmafi 2025
कर्जमाफीचा विषय किचकट असल्याचे बच्चु कडुंनी सांगितले मात्र 2 आँक्टोंबर पर्यंत कर्जमाफी ची घोषणा करा अन्यथा पुन्हा अंदोलन सुरू करू आणि थेट मंत्रालयात घुसू असा ईशारा कडूंनी सरकारला दिलाय…
बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस कर्जमाफीवर बोलले नाहीत यावर खंत व्यक्त केली, मात्र आता ते या विषयावर बोलले आहेत.त्यानी 15 दिवसात समीती नेमुन समितीचा जो निर्णय येईल त्यानंतर कर्जमाफी करु असंही सांगीतलं त्यामुळे उपोषण स्थगीत करत असं कडूंनी सांगितलं.